विरार इमारत दुर्घटनाग्रस्तांच्या वारसांना मोबदला देण्यास सुरुवात

0
विरार पूर्व येथील विजयनगर मधिल ४ मजली रमाबाई अपार्टमेंटच्या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या १७ जणांच्या वारसांना जवळपास ५० दिवसांनंतर शासकीय मदत निधी बाटपाला सुरुवात झाली...

वसई-विरार महानगरपालिका निवडणूक अडचणीत; मुंबई उच्च न्यायालयात ४ याचिका आणि पेसा...

0
प्रतिनिधी वसई-विरार शहर महानगरपालिकेची प्रभाग रचना अंतिम झाली असली तरी निवडणूक प्रक्रिया अडचणीत सापडली आहे. मुंबई उच्च न्यायालयात दाखल झालेल्या एकूण ४ याचिकांमुळे निवडणूक...

भांडणानंतर १७ वर्षीय तरुणाने प्रेयसीला जिवंत जाळले; उपचारादरम्यान मुलीचा मृत्यू

0
ठाणे जिल्ह्यातील कळवा भागात एक धक्कादायक घटना घडली आहे. १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने आपल्या १६ वर्षीय प्रेयसीला किरकोळ भांडणानंतर पेट्रोल ओतून जिवंत जाळले. गंभीर...

वसई-विरार, मिरा-भाईंदरमध्ये वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी वन-वे धोरण

0
वसई-विरार आणि मिरा-भाईंदर शहरात सतत होणारी वाहतूक कोंडी आणि मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वाहनांच्या लांबच लांब रांगा यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांनी...

विरारमधील तरणतलाव मृत्यू प्रकरणी प्रशिक्षकासह व्यवस्थापकावर गुन्हा दाखल

0
विरार पश्चिमेतील यशवंत नगर भागातील अमेय क्लासिक क्लब येथील तरण तलावात मंगळवार दि २८ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी ४.३० वा. च्या सुमारास साडेतीन वर्षांचा...

विविध मागण्यांसाठी आदिवासी बांधवांचा वविशमपा मुख्यालयावर धडक मोर्चा

0
वसई विरार शहर महानगरपालिकेच्या मुख्यालयासमोर शुक्रवार दि. ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी आदिवासी बांधवांनी विविध मागण्यांसाठी जोरदार आंदोलन केले. नालासोपारा, वसई आणि विरारमधील आदिवासी वस्त्यांना...

नालासोपारातील अमली पदार्थ कारखाना कारवाई प्रकरण

0
वरिष्ठ पोलीस निरिक्षक पाठोपाठ पोलीस अंमलदाराचे देखील निलंबन अमली पदार्थांच्या कारखान्या विरुध्द चाललेल्या कारवाई प्रकरणात आता आणखी एका पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई झाली आहे. वरिष्ठ पोलीस...

स्कूल बस मालकाचे धक्कादायक कृत्य! अपहरणाच्या धमकीने ४ लाख खंडणी मागितले,...

0
मीरारोडमध्ये स्कूल बस चालवणाऱ्या मालकाने शाळकरी मुलाच्या अपहरणाची धमकी देऊन त्याच्या आईकडून ४ लाख रुपये खंडणी मागितल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. काशिमीरा पोलिसांनी...

उत्तन-विरार समुद्री पुलाला पर्यावरण मंजुरी; शहरी विकासाची वाटचाल सुरू

0
उत्तन ते विरार जोडणाऱ्या महत्त्वाकांक्षी समुद्री पुलाला अखेर पर्यावरण मंत्रालयाचा हिरवा झेंडा मिळाला आहे. हा पूल मुंबई आणि पालघर जिल्ह्याला थेट जोडणार असून, वाहतूक...

कळंबोली-कामोठेतील ४० सोसायट्यांना अग्निशमन नोटिसा

0
कामोठे येथील आंबे श्रद्धा इमारतीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लागलेल्या आगीत मायलेकींचा होरपळून मृत्यू झाल्याने पनवेल शहर हादरले. या दुःखद घटनेने बंद पडलेल्या अग्निशमन यंत्रणांचा गंभीर...