वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली
वसई-विरार शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विरार पूर्व-पश्चिम जोडणाऱ्या उड्डाणपुलावर (फ्लायओवर) शाळकरी मुलांना घेऊन जाणाऱ्या टाटा मॅजिक...
आरक्षण सोडत जाहीर, ५८ जागा महिलांसाठी राखीव
पाच वर्षाच्या प्रलंबित वाटेल अखेर मुहूर्त मिळाला असून, वसई-विरार शहर महानगरपालिकाच्या सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठी आरक्षण सोडत मंगळवार...
महानगरपालिका विरोधात नागरिकांचा संताप
ठाणे शहरातील दिवा परिसरात भटक्या कुत्र्याने केलेल्या क्रूर हल्ल्याने एका दोन वर्षांच्या चिमुकलीचे आयुष्य धोक्यात आले आहे. ही घटना शुक्रवार ७...
देशाची राजधानी दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक १ जवळील पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या एका कारमध्ये मोठा स्फोट झाला. या घटनेत आतापर्यंत ११ जण...
पोलीसांच्या न्याय्य हक्कांसाठी लढणान्या महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेची राज्यस्तरीय संघर्ष बैठक रविवार दि. ९ नोव्हेंबर २०२५ रोजी नवी मुंबई येथे संपन्न झाली.
यावेळी संघटनेच्या कामकाजाविषयी...
वसई सातवली येथील हनुमंत विद्यामंदिर येथील १२ वर्षीय विद्यार्थीनी काजल हिला वर्गशिक्षिकेने उठाबशाची शिक्षा दिल्याने तिच्यावर परिणाम झाला व निरपराध मुलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक...
साप्ताहिक जनतेचा लोकमानसच्या पहिल्या अंकाचे प्रकाशन बोळींज पोलीस ठाणे वे वरिष्ठ पोलीस निरिक्षक प्रकाश कावळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्य संपादक जितेंद्र मिर्लेकर,...
ग्राहकांच्या न्याय हक्कासाठी लढणारी स्वयंसेवी संघटना ग्राहक सेवा संस्थेच्या वतीने भव्य सदस्य नोंदणीचे आभियान चालविले आहे.
सदर संस्था संपूर्ण महाराष्ट्रभर काम करीत असून त्यांनी ग्राहकांचे...
नालासोपारामध्ये लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या ३५ वर्षीय जोडप्याने रविवारी मध्यरात्री चौथ्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली. दीपक जोगडिया आणि कांचन सोळंकी अशी मृतांची नावे आहेत....
वसई-विरारच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाच्या असलेल्या रस्ते आणि उड्डाणपूल अशा कोट्यावधी रुपयांच्या प्रकल्पांना मंजुरी मिळवून दिली असली, तरी एक वर्ष उलटून गेल्यानंतरही सत्ताधाऱ्यांना निविदा काढण्याची...














