मीरारोडमध्ये स्कूल बस चालवणाऱ्या मालकाने शाळकरी मुलाच्या अपहरणाची धमकी देऊन त्याच्या आईकडून ४ लाख रुपये खंडणी मागितल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. काशिमीरा पोलिसांनी...
उत्तन ते विरार जोडणाऱ्या महत्त्वाकांक्षी समुद्री पुलाला अखेर पर्यावरण मंत्रालयाचा हिरवा झेंडा मिळाला आहे. हा पूल मुंबई आणि पालघर जिल्ह्याला थेट जोडणार असून, वाहतूक...
कामोठे येथील आंबे श्रद्धा इमारतीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लागलेल्या आगीत मायलेकींचा होरपळून मृत्यू झाल्याने पनवेल शहर हादरले. या दुःखद घटनेने बंद पडलेल्या अग्निशमन यंत्रणांचा गंभीर...
नवी मुंबईतील तुर्भे गावात शनिवारी सकाळी २४ वर्षीय तरुणीने तलावात उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. पण महापालिकेच्या सुरक्षा रक्षक बाळासाहेब रोहम यांनी धाडस दाखवत...
नवी मुंबई पोलिसांनी सायबर फसवणुकीच्या एका मोठ्या टोळीचा पर्दाफाश केला. ही टोळी ऑनलाइन जॉब्सचे आमिष दाखवून लोकांची लाखो रुपयांची लूट करत होती. आतापर्यंत १.५...
ठाण्यात शिवसेना ठाकरे गटाने लावलेल्या एका बॅनरवरून राजकीय वादंग निर्माण झाला आहे. या बॅनरमध्ये पक्षाच्या नेत्यांचे फोटो आणि काही संदेश देण्यात आले होते, ज्यामुळे...
पवई परिसरात हुंड्याच्या छळाला कंटाळून एका विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. राजनाना वर्मा (वय २८) असे या महिलेचे नाव असून,...
बिहारमध्ये एकाचवेळी मतदार यादी (SIR) यशस्वीरित्या लागू केल्यानंतर, भारताच्या निवडणूक आयोगाने आता पाच अन्य राज्यांमध्ये ही प्रणाली लागू करण्याची तयारी सुरू केली आहे. लोकसभा...
पालघर जिल्ह्यातील ‘खावडा पॉवर ट्रान्समिशन’ प्रकल्पाने वाडा, भिवंडी, विक्रमगड आणि जव्हार तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी 'सर्वोच्च नुकसानभरपाई मॉडेल' तयार करून आदर्श निर्माण केला आहे. या प्रकल्पाचे...
मुंबई महानगरपालिकेने (BMC) उर्दू भवन प्रकल्प रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. हा प्रकल्प रद्द होण्यामुळे सुमारे १५० कोटी रुपयांचा अनावश्यक खर्च टाळण्यात येईल,...















