वसई-विरार महापालिका क्षेत्रात सार्वजनिक ठिकाणी पक्ष्यांना दाणे टाकणाऱ्यांना ५०० रुपयांचा दंड
वसई-विरार: शहरातील सार्वजनिक ठिकाणी पक्ष्यांना खाद्य घालण्यामुळे होणारी अस्वच्छता, दुर्गंधी आणि आरोग्याच्या धोक्यांना लक्षात घेता वसई-विरार महानगरपालिकेने (VVMC) कडक पाऊले उचलली आहेत. आता रस्ते,...
अमली पदार्थ तस्करीविरोधात पोलिसांची मोठी कारवाई; १३ कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त, १० आरोपींना बेड्या
वसई-विरार: मिरा-भयंदर, वसई-विरार (MBVV) पोलीस आयुक्तालयांतर्गत येणाऱ्या गुन्हे शाखेने अमली पदार्थ तस्करांविरोधात आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी विविध ठिकाणी छापे टाकून सुमारे...
वाढवण बंदर भूसंपादन: प्रशासनाचे दावे आणि स्थानिकांचा विरोध; संघर्षाची ठिणगी पुन्हा पेटली!
पालघर: वाढवण बंदरासाठी सुरू असलेल्या जमीन संपादन प्रक्रियेवरून पालघरमध्ये प्रशासन आणि स्थानिक शेतकरी-मच्छिमार यांच्यात पुन्हा एकदा मोठा संघर्ष पाहायला मिळत आहे. जिल्हा प्रशासनाने अनेक...
मुंबईच्या सागरी प्रवासाला मिळणार ‘मेट्रो’ची गती; नॉर्वेच्या मदतीने कोकण किनारपट्टीवर उभा राहणार अडीच हजार...
मुंबई आणि आसपासच्या उपनगरातील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून राज्य सरकारने आता 'वॉटर मेट्रो' प्रकल्पावर लक्ष केंद्रित केले आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी एक मोठे पाऊल...
वसई-विरारच्या ४०० हून अधिक कंत्राटी कामगारांना कायम करणार; पालकमंत्री गणेश नाईक यांची ग्वाही
वसई-विरार महानगरपालिकेतील आरोग्य व इतर विभागांत गेल्या १० ते १५ वर्षांपासून कंत्राटी पद्धतीने सेवा देणाऱ्या ४०० हून अधिक कामगारांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्यासाठी पालकमंत्री...
आई रागावल्याचा राग मनात धरून तरुणाची धरणात उडी घेऊन आत्महत्या
आईने किरकोळ कारणावरून ओरडल्याचा राग मनात धरून एका २१ वर्षीय तरुणाने धरणात उडी मारून आपले जीवन संपवल्याची धक्कादायक घटना पालघरमध्ये घडली आहे. सफाळे पोलीस...
प्रदूषणाचा विळखा नको! बोईसरमध्ये विस्तारित प्रकल्पाविरोधात ग्रामस्थांचा एल्गार; जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन
बोईसर पूर्वेकडील मान-वारांगडे परिसरात वाढत असलेल्या औद्योगिक प्रदूषणाने आता गंभीर वळण घेतले आहे. येथील एका मोठ्या उद्योगसमूहाच्या कारखान्यांमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याचा आरोप करत,...
दहावीच्या निकालात वसईची ‘उंच भरारी’; पालघर जिल्ह्यात मुलींनीच मारली बाजी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या दहावीच्या निकालात यंदाही मुलींनी आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. पालघर जिल्ह्याचा विचार करता वसई...
हितेंद्र ठाकूर यांचा गड कायम! आरोग्य सभापतीपदी निलेश देशमुख, तर महिला बालकल्याणच्या धुरा बिना...
वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या 'आरोग्य' आणि 'महिला व बालकल्याण' समितीच्या सभापती आणि उपसभापती पदाची निवडणूक शुक्रवारी (८ मे) पार पडली. या...
विरारकरांची वाहतूक कोंडीतून सुटका; बहुप्रतीक्षित नारंगी रेल्वे उड्डाणपुलाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
विरार पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या आणि गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या बहुचर्चित 'नारिंगी रेल्वे उड्डाणपुलाचे' शुक्रवारी (८ मे) दिमाखात लोकार्पण करण्यात आले. पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री...
















