टैग: Palghar
विकास की केवळ काँक्रीटीकरण ? पालघर जिल्हयाला हवाय विकासाचा शाश्वत आलेख...
पालघर जिल्हयाची निर्मिती होऊन आता एक दशकाहून अधिक काळ लोटला आहे. ठाणे जिल्हयाचे विभाजन करून जेव्हा पालघर हा स्वतंत्र जिल्हा म्हणून नकाशावर आला, तेव्हा...
महाराष्ट्र सरकारने दिली विरार-अलिबाग १४ पदरी मल्टिमॉडल कॉरिडोर प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याला...
मुंबई महानगर प्रदेशातील (MMR) वाहतूक व्यवस्थेला नवीन चालना देणारा एक महत्त्वाचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. विरार ते अलिबाग दरम्यान प्रस्तावित १२६ किलोमीटर...
वसईत पुन्हा सापडले मानवी सांगाडे; आनंद नगरमधील मोकळ्या भूखंडावर कवटी-हाडे!
वसईच्या आनंद नगर परिसरात एका मोकळ्या भूखंडावर मानवी कवटी व हाडे विखुरलेली आढळून आल्याने परिसरात खळबळ माजली आहे. रमाबाई चाळीच्या मागील खुल्या जागेवर ही...
मुंबईच्या सागरी प्रवासाला मिळणार ‘मेट्रो’ची गती; नॉर्वेच्या मदतीने कोकण किनारपट्टीवर उभा...
मुंबई आणि आसपासच्या उपनगरातील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून राज्य सरकारने आता 'वॉटर मेट्रो' प्रकल्पावर लक्ष केंद्रित केले आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी एक मोठे पाऊल...
वसई-विरारच्या ४०० हून अधिक कंत्राटी कामगारांना कायम करणार; पालकमंत्री गणेश नाईक...
वसई-विरार महानगरपालिकेतील आरोग्य व इतर विभागांत गेल्या १० ते १५ वर्षांपासून कंत्राटी पद्धतीने सेवा देणाऱ्या ४०० हून अधिक कामगारांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्यासाठी पालकमंत्री...
आई रागावल्याचा राग मनात धरून तरुणाची धरणात उडी घेऊन आत्महत्या
आईने किरकोळ कारणावरून ओरडल्याचा राग मनात धरून एका २१ वर्षीय तरुणाने धरणात उडी मारून आपले जीवन संपवल्याची धक्कादायक घटना पालघरमध्ये घडली आहे. सफाळे पोलीस...
वसईतील उठाबशा शिक्षेमुळे विद्यार्थिनीच्या मृत्यू प्रकरणात श्री हनुमंत विद्यामंदिर शाळेची मान्यता...
वसई पूर्वेतील सातिवली येथील श्री हनुमंत विद्यामंदिर शाळेत उशिरा आल्याने उठाबशा काढण्याच्या शिक्षेमुळे सहावीतील १३ वर्षीय विद्यार्थिनी काजल गौंड हिचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात शाळा...
पालघरमध्ये १३ वर्षीय आदिवासी मुलीचं जबरदस्ती लग्न; पतीसह ५ जणांवर लैंगिक...
पालघर जिल्ह्यातील अहिल्यानगर येथे एका १३ वर्षीय आदिवासी बालिकेचे जबरदस्ती लग्न लावून तिच्यावर पतीकडून वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुलीच्या...
जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीचे पंचनामे करून तात्काळ नुकसानभरपाई द्यावी – आमदार विलास...
पालघर जिल्ह्यासह वसई व पालघर तालुक्यासह बोईसर - तारापूर एम.आय.डी.सी मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित ग्रामस्थांच्या पुनर्वसन व तात्काळ मदतीसंदर्भात प्रभावी उपाययोजना करावी अशी जोरदार...















