LATEST ARTICLES

वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका पारदर्शक पद्धतीने होत असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. परंतु प्रत्यक्षात निवडणूक आयोगाचा कारभार संशयास्पद असल्याचे आढळून येत आहे....
वसई-विरार महानगरपालिकेच्या बस चालकावर दोन व्यक्तींकडून हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी अर्नाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींना शोधण्यासाठी...
मुंबईचे आद्य रहिवासी कोळी बांधवांचे गेली ५० वर्ष पेक्षाही अधिक काळ जेथे आपला मासे विकण्याचा व्यवसाय करतात तेथून हटविण्याचा मुंबई महानगरपालिकेचा डाव असून त्याविरोधात...
वसई पूर्वेतील सातिवली येथील श्री हनुमंत विद्यामंदिर शाळेत उशिरा आल्याने उठाबशा काढण्याच्या शिक्षेमुळे सहावीतील १३ वर्षीय विद्यार्थिनी काजल गौंड हिचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात शाळा...
ठाणे जिल्ह्यातील पारोळ-शिरसाड-अंबाडी मार्गावर शनिवारी संध्याकाळी खड्ड्यामुळे दुचाकीचा भीषण अपघात घडला. यात नालासोपारा येथील ७ वर्षीय हर्ष समीर थोरी या चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला. ठाणे...
दिवसाला सरासरी चार ते पाच मुली बेपत्ता होत आहेत. देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाणारी मुंबई सध्या एका भयावह समस्येच्या जाळ्यात सापडली आहे. अल्पवयीन मुलींच्या...
राज्यात राजकीय नेत्यांच्या 'कॅशबॉम्ब' व्हिडिओंची चर्चा जोर धरत असताना, आता वसई विरारमधील पेल्हार पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिवाजी पाटील यांचा नोटांच्या बंडलांसमोर बसलेल्या...
पनवेल : ‘माझी वसुंधरा अभियान ३.०’ अंतर्गत राज्यस्तरीय तृतीय पारितोषिक मिळालेल्या निधीतून पनवेल महानगरपालिकेने शहरात पाच अत्याधुनिक सौरवृक्ष (Solar Trees) उभारण्याचे काम यशस्वीरीत्या पूर्ण...
विरार पश्चिमेकडील विराट नगरातील आदित्यनाथ इमारतीचा बुधवार ११ डिसेंबर रोजी सायंकाळी आठच्या सुमारास सज्जा कोसळून मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही....
कंपनीवर गुन्हा, प्रवाशांना धोका प्रतिनिधी : मुंबई उपनगरातील वसई-विरार परिसरात रॅपिडो अॅपद्वारे चालवल्या जाणाऱ्या बाईक टॅक्सी सेवांमुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. महाराष्ट्र राज्य...