विरारमध्ये सूर्या धरणाची मुख्य पाईपलाइन फुटली; ३०-४० फूट उंच पाण्याचे फवारे,...
विरारच्या खानिवडे परिसरात सूर्या धरणाची मुख्य पाणीपुरवठा पाईपलाइन फुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेत ३० ते ४० फूट...
लोकल ट्रेनमध्ये विसरलेली १५ लाखांची सोन्याची बॅग रेल्वे कर्मचाऱ्यांनी परत केली
मुंबई लोकल ट्रेनमध्ये महिलांच्या डब्यात विसरलेली सोन्याची बॅग रेल्वे कर्मचाऱ्यांनी तातडीने शोधून काढली आणि मालकिनीला परत केली. या बॅगेत सुमारे ८० ते ९० ग्रॅम...
महाराष्ट्र सरकारने दिली विरार-अलिबाग १४ पदरी मल्टिमॉडल कॉरिडोर प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याला...
मुंबई महानगर प्रदेशातील (MMR) वाहतूक व्यवस्थेला नवीन चालना देणारा एक महत्त्वाचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. विरार ते अलिबाग दरम्यान प्रस्तावित १२६ किलोमीटर...
विरारमध्ये महसूल अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला; सहकाऱ्याचा मृत्यू, खदान परिसरात खळबळ
विरार पूर्वेच्या शिरगाव रायपाडा परिसरात मंगळवारी दुपारी एका भीषण हत्याकांडाची घटना घडली. बेकायदेशीर दगडखाणीच्या मुद्द्यावर आरटीआय कार्यकर्ते आत्माराम पाटील यांची दगडाने ठेचून क्रूर हत्या...
पालघरमध्ये भीषण हिट अँड रन; मोटरसायकलस्वार युवकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी
पालघर जिल्ह्यातील मनोर परिसरात सोमवारी रात्री एका भीषण हिट-अँड-रन अपघातात एका युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले. अपघातात अज्ञात वेगवान...
वसईत पुन्हा सापडले मानवी सांगाडे; आनंद नगरमधील मोकळ्या भूखंडावर कवटी-हाडे!
वसईच्या आनंद नगर परिसरात एका मोकळ्या भूखंडावर मानवी कवटी व हाडे विखुरलेली आढळून आल्याने परिसरात खळबळ माजली आहे. रमाबाई चाळीच्या मागील खुल्या जागेवर ही...
महामार्गालगतच्या आरएमसी प्लांट्समुळे वसई-विरारमध्ये हवेचा दर्जा खालावला
वसई-विरार शहर वेगाने विकसित होत असले तरी, या प्रगतीची किंमत स्थानिक रहिवाशांना आपल्या आरोग्याने आणि पर्यावरणाने मोजावी लागत आहे. मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या मालजीपाडा,...
वसई-विरार महापालिकेकडून जिल्हा परिषद शाळांतील २० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांसाठी २ कोटींचा...
वसई: वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. महासभेत हा...
वसई-विरारमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत! ४ महिन्यांत १५ हजारांवर डॉग बाइट, नसबंदीवर...
वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रात भटक्या कुत्र्यांच्या चावण्याचे प्रमाण धोकादायक पातळीवर पोहोचले आहे. जानेवारी ते एप्रिल २०२६ या केवळ चार महिन्यांच्या कालावधीत १५,३४८ डॉग बाइटचे प्रकरण...
विरार-नालासोपारा खाडी पात्रात अनधिकृत माती भराव; पूराचा धोका वाढला, तहसीलदारांकडून चौकशीचे...
वसई-विरार परिसरात पावसाळी पूर हा वार्षिक समस्या बनली आहे. यावर्षीही बोळींज (विरार पश्चिम) ते नालासोपारा दरम्यानच्या खाडी पात्रात मोठ्या प्रमाणात माती भराव टाकण्याचे काम...















